शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांना भारनियमनातून वगळा, अन्यथा ६ एप्रिलला चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

सध्या धानाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने भारनियमनामुळे धानाला पंपाद्वारे पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. ...

सध्या धानाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने भारनियमनामुळे धानाला पंपाद्वारे पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीस आला आहे. भारनियमनामुळे धानाला पाणी पुरवण्यास त्याला मोठी कसरत करावी लागत आहे. रात्र-रात्र जागूनही तो धानाला पाणी पुरवू शकत नाही. बळिराजा हवालदिल झाला आहे. शेतातील उभे पीक हातात येणार की नाही, या विचारात आहे. ग्रामीण परिसरातील जनता भरउन्हाळयात वीज भारनियमनामुळे प्रचंड त्रस्त झाली आहे. सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांचेसुद्धा नुकसान होत आहे. या लोडशेडिंगमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. येत्या सोमवारपर्यंत सोळा तास अखंडित वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने न केल्यास, भारनियमन (लोडशेडिंग) बंद न केल्यास परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत आंधळी चिखली फाट्यावर मंगळवारी (दि. ६एप्रिल) चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा चंदेल यांनी दिला आहे.