शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

एसआरपीएफच्या स्थापनेने राेजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST

तालुक्यातील विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत जवळपास ५०० एसआरपीएफ जवान व त्यांचे कुटुंबीय धरुन किमान तीन ...

तालुक्यातील विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलीस दलात वर्तमान स्थितीत जवळपास ५०० एसआरपीएफ जवान व त्यांचे कुटुंबीय धरुन किमान तीन हजार लाेक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. भविष्यात ही संख्या वाढविली जाणार आहे. या ठिकाणी ९०० निवासस्थाने प्रस्तावित आहेत. किमान तेवढेच पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून किमान सहा हजार नागरिक वास्तव्यास राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जोडधंदा करुन आर्थिक उन्नती साधण्यास बराच वाव आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूसह कपडा, किराणा, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल्स वस्तू खरेदी करण्यासाठी तद्वतच भाजीपाला,फळ-फळावळ खरेदी करण्यासाठी देसाईगंज शहरावर अवलंबून राहावे लागणार आहे.

राज्य राखीव पोलीस दलामार्फत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येण्यासोबतच परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, स्पर्धा परीक्षेची तयारी, ग्रंथालय, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण तसेच विविध खेळात नैपुण्य प्राप्त करता यावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

270721\4110img-20210616-wa0031.jpg

देसाईगंज नजीकच्या सीआरपीएफच्या प्रांगणात बनत असलेल्या वसाहती