शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

श्रमदानातून वृक्षारोपण व फळझाडे लावण्यावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST

पावसाळ्याचे औचित्य साधून गडचिरोली येथील वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन वनसंरक्षक कार्यालयाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत श्रमदानातून ...

पावसाळ्याचे औचित्य साधून गडचिरोली येथील वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन वनसंरक्षक कार्यालयाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत श्रमदानातून फळझाडांची लागवड केली आहे. यावेळी मुख्य संरक्षक बाेलत हाेते. पशु पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर उरलेली फळे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळतील. आपण फक्त वृक्षारोपण करून थांबायचे नाही तर लावलेल्या रोपट्यांचे मोठे वृक्ष कसे होतील यासाठी जोपासना करावी लागेल असे ते म्हणाले.

लागवड केलेल्या रोपांमध्ये प्रामुख्याने आंबा, सिताफळ, बोर, चिंच ह्या प्रजातींचा समावेश आहे. वृक्ष लागवडीसोबत याच परिसरात वाढलेल्या भुतंगांजा (रानतुळस) या उपद्रवी तणांचेसुद्धा निर्मूलन सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून यानिमित्ताने केले. श्रमदानातून फळझाडांची लागवड करण्याच्या उपक्रमात उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेेंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, वनपाल प्रमोद जेनेकर, अरूप कन्नमवार, फाये, चंदू बावनवाड़े, नितेश सोमलकर, महेंद्र गावंडे, भरत अल्लीवार, किशोर सोनटक्के, उमेश बोरावार, धम्मराव दुर्गंवार, सिद्धार्थ मेश्राम, राजू कोडाप, ताराचंद म्हशाखेत्री, अजय जवडे, अजय कुकडकर, दिवाकर वडसकर, रवि बनसोड आदींनी सहभाग घेतला. यावेळी श्रमदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रजातीच्या शेवगा व केळीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.