शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

जंगल भागात कृषी पंपासाठी विजेची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन ...

देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन होत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहीर वा कूपनलिका खोदून सिंचनाची सुविधा केलेली आहे. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली आहे. त्यातच हे शेतकरी आपले पीक घेत आहेत. विहीरगाव, चिखली रिठ, डोंगरगाव हलबी, शिरपूर, भगवानपूर देऊळगाव , पिंपळगाव हलबी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वनविभागाची जागा ताब्यात घेऊन व तेथील वने संपुष्टात आणून त्या ठिकाणी शेती उठविली आहे. त्यापैकी काहीच शेतकऱ्यांना शासनाने वनजमिनीचे पट्टे देऊन नियमित केले आहेत. तर काहींनी लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट करीत त्या ठिकाणी जागा उठीत करुन त्या ठिकाणी शेतजमिनी काढून स्वखर्चाने विहीर वा कूपनलिका तयार केली आहे. या परिसरात ज्यांना वनपट्टे मिळाले आहेत त्या लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले आहेत. त्या ठिकाणावरून गेलेल्या वीज तारांवर अतिक्रमणधारक शेतकरी हुक टाकून विजेची चोरी करीत आहेत. हा शेती परिसर जंगलव्याप्त भाग असल्याने या ठिकाणी महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे चांगले फावत असून यामुळे महावितरणला लाखोंचा चुना लावत आहे. याउलट जे शेतकरी महावितरणचे नियमाकुल ग्राहक आहेत त्यांनाच मात्र वीज बिल भरण्याबाबत नेहमीच तंबी दिली जात आहे.