शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पितृपंधरवड्यात वांगी खाताहेत भाव; ग्रामीण भागात ४० तर शहरात ६० रुपये किलाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:43 IST

काेट .... पावसाचा पुरवठ्यावर परिणाम मागील १० ते १२ दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी तुरळक तर बऱ्याच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू ...

काेट ....

पावसाचा पुरवठ्यावर परिणाम

मागील १० ते १२ दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी तुरळक तर बऱ्याच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे विविध भागातून येणारा भाजीपाल्याचा पुरवठा मंदावला. अशा स्थितीत वांग्याचे दर वधारले. इतर भाजीपाल्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांचे दर स्थिरच आहेत.

- नामदेव गजभिये, व्यापारी

पावसाळ्याच्या हंगामात अनेक शेतकरी शेताच्या बांधावर भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणावर आवक असते. गडचिराेली जिल्ह्यात शेताच्या बांधावर केवळ भेंडी, दाेडके, कारले, चवळीच्या शेंगा आदींची लागवड केली जाते. त्यामुळे या भाज्यांचा तुटवडा नाही.

- गजेंद्र कुनघाडकर, व्यापारी

काेट ....

शेतातीलच भाजीपाल्यांवर गरज भागवितात

आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच कारले, दाेडके, चवळीच्या शेंगा, गवार आदी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच आम्ही भाजीपाल्याची खरेदी करताे. याशिवाय अनेक फेरीवाले गावात येत असल्याने बाजारात जाण्याची आवश्यकता भासत नाही.

- सुनंदा भैसारे, गृहिणी

शहरी भागात नागपूर, चंद्रपूर यासारख्या शहरांमधून भाजीपाला येताे. हा भाजीपाला येथील व्यावसायिक दामदुप्पट किमतीत विक्री करतात. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून वाॅर्डा-वाॅर्डांत भाजीपाला फिरविणाऱ्या लाेकांकडे स्वस्त भाजीपाला मिळताे.

- भावना म्हस्के, गृहिणी

पितृपक्षात धार्मिक विधी पार पडतात. यासाठी नैवेद्य म्हणून विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा वापर करतात.

नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची मागणी वाढत असल्याने दरही वधारतात.