शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

रानभाजीद्वारे आर्थिक विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : प्राथमिक अवस्थेत मानव कंदमुळे, भाज्या यांचा आपल्या आहारात अधिक उपयोग करीत हाेता. कालांतराने तो ...

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : प्राथमिक अवस्थेत मानव कंदमुळे, भाज्या यांचा आपल्या आहारात अधिक उपयोग करीत हाेता. कालांतराने तो समुहाने राहू लागला. त्यामुळे त्याच्या खानपान पद्धतीत बदल झाला. सध्या रानभाज्यांचा वापर कमी झाला असला तरी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाजी उपयुक्त आहे. त्यामुळे रानभाजी विक्रीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आ. डॉ.देवराव होळी यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिराेली व तालुका कृषी कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी कार्यालय चामोर्शी येथे १३ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.देवराव होळी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, कृषी अधिकारी वसंत वळवी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नेहा फरांदे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका उमेद अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंत वळवी, संचालन तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे तर आभार श्रीनिवास रनमले यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी, बचतगटाचे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

या भाज्यांचा हाेता स्टाॅलवर समावेश- रानभाजी महोत्सवात २६ महिला बचतगट, २४ पुरुष बचतगट, १६ वैयक्तिक बचतगट सहभागी झाले होते. रानभाज्यांमध्ये काटवल, दिंडा, तरोटा, कुडा, आमबुशी, पातूर, शेवगा, धोपा, केना, पानाचा ओवा, कपाळफोळी, बांबू, खापरखुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोडभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर आदींचा समावेश हाेता.

 

टॅग्स :agricultureशेतीDevrao Holiदेवराव होळी