शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे आराेग्य यंत्रणेला मिळाले ३७ डाॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:24 IST

गडचिराेली जिल्ह्यात आराेग्याची संपूर्ण मदार शासकीय आराेग्य यंत्रणेवर अवलंबून आहे; मात्र आराेग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. विशेष करून ...

गडचिराेली जिल्ह्यात आराेग्याची संपूर्ण मदार शासकीय आराेग्य यंत्रणेवर अवलंबून आहे; मात्र आराेग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. विशेष करून एमबीबीएस डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. दुर्गम भागात हे डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना सेवा मिळण्यास मदत हाेईल.

बाॅक्स

पहिल्यांदाच सर्व जण झाले रूजू

गडचिराेली जिल्ह्यातील दुर्गम भागात एमबीबीएस डाॅक्टर सेवा देण्यास तयार हाेत नाही. या डाॅक्टरांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर ते रूजू हाेत नाहीत किंवा काही दिवसांची सेवा दिल्यानंतर नाेकरी साेडतात; मात्र काेराेना काळात नियुक्ती देण्यात आलेले सर्वच डाॅक्टर रूजू झाले व अजूनही सेवा देत आहेत, ही समाधानाची बाब आहे.

काेट

गडचिराेली जिल्ह्यात डाॅक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे काेराेनाकाळात कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या डाॅक्टरांना कायम केले जाण्याची शक्यता आहे. काेराेना काळात नेमलेल्या डाॅक्टरांनी उत्तम प्रकारची सेवा दिली आहे.

-कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली.

काेट

काेराेनाचे काम जीवावर बेतणारे हाेते. अशाही कालाधीत आपण सेवा दिली आहे. त्यामुळे सेवेत कायम करावे, अशी अपेक्षा आहे. शासन काेणता निर्णय घेते, याची प्रतीक्षा आहे. सेवेत कायम झाल्यास चांगलेच हाेईल. पुन्हा रुग्णांची सेवा करण्याची संधी उपलब्ध हाेईल.

-बीएएमएस डाॅक्टर

आलेख

बीएएमएस डाॅक्टरांना नियुक्तीपत्र-५

एमबीबीएस डाॅक्टर रूजू -५

बीएएमएस डाॅक्टरांना नियुक्तीपत्र-३२

बीएएमएस डाॅक्टर रूजू-३२