शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

By admin | Updated: March 15, 2016 03:25 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये ६ ते १४ या वर्ष वयोगटातील बालके

गडचिरोली : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये ६ ते १४ या वर्ष वयोगटातील बालके शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्राथमिक शाळा, एक किमी अंतरावर व तसेच वरिष्ठ प्राथमिक शाळा तीन किमी अंतरावर असण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कोणतीही तरतूद आरटीई कायद्यात नाही. सर्व विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा ेमेहता यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी लागू करावी, आंतरजिल्हा बदल्या तत्काळ करण्यात याव्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांबाबत शिक्षकांनी अनेकवेळा आंदोलन केले. मात्र शासनाचे या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या मागण्या त्वरित मान्य न केल्यास शिक्षकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, सरचिटनीस रमेश रामटेके, अरूण पुण्यप्रेडीवार, जीवन शिवनकर, रवी मुलकलवार, योगेश ढोरे, प्रभाकर गडपायले, ओमप्रकाश बमनवार, जयंत राऊत, अनिल मुलकलवार, कृष्णा उईके, संजय बिडवाईकर, बालाजी भरे, माया दिवटे, नानाजी जक्कोजवार, मनोज रोकडे, अनिल उईके आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)