शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

By admin | Updated: November 10, 2016 02:18 IST

भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.

नोटा रद्द झाल्याचा परिणाम : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनगडचिरोली : भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. लवकरच नव्या नोटा चलनात येणार असून त्यासाठी नागरिकांनी बॅक आणि टपाल कार्यालयात नोटा जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला केलेल्या विशेष संबोधनातून या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. याचे पडसाद बुधवारी दिवसभरात सर्वच क्षेत्रात जाणवले. याबाबत महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना याबाबतचे निर्देश जारी केले. सर्व बॅकांच्या सर्व शाखांनी आपल्या शाखेसमोर नोटा प्रक्रियेबाबत माहिती लिखित स्वरुपात येत्या दोन दिवसात प्रदर्शित करावी आणि नागरिकांना नोटा बदलण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी बाळगावी असे निर्देश नायक यांनी या बैठकीत दिले.