शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खरीप हंगाम सुरू हाेण्यापूर्वी बियाणे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक भात पिकाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक मदतीची आवश्यकता पीक लागवडीच्या सुरुवातीला असते. प्रत्येक ...

चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक भात पिकाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक मदतीची आवश्यकता पीक लागवडीच्या सुरुवातीला असते. प्रत्येक वर्षी खते आणि बियाण्यांचा तुटवडा पडत असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून द्यावे. तसेच धान पिकावर सर्वाधिक मावा तुडतुडा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारापेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असते यासाठी कामगंध सापळे, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असते. तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कसे करता येईल यासाठी वेळोवेळी रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना व मार्गदर्शन तालुका कृषी विभागाच्या वतीने करावे.

बाॅक्स

मातीनुसार खतांबाबत मार्गदर्शन करावे

मातीची आरोग्य तपासणी करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सूचनाफलक जाहीर करून त्यातून नागरिकांना कोणत्या प्रतिच्या मातीसाठी किती रासायनिक खतांचा वापर केला गेला पाहिजे, यासाठी निर्देशन पत्रके लावावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य धर्माशिला सहारे तसेच भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.