शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बंगाली बांधवांच्या समस्यांवर सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:42 IST

सभेला आ. डाॅ. देवराव हाेळी, प्राचार्य शैलेंद्र खराती, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, दीपक हलदर, विधान व्यापारी, युद्धिष्ठिर ...

सभेला आ. डाॅ. देवराव हाेळी, प्राचार्य शैलेंद्र खराती, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, दीपक हलदर, विधान व्यापारी, युद्धिष्ठिर विश्वास, प्राचार्य मनाेरंजन मंडल, बादल शहा, बासू मुजुमदार, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार, विधान वैद्य यांच्यासह परिसरातील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंगाली बांधवांच्या जमिनीचे पट्टे मिळावे याकरिता जमीन मोजण्यासाठी १ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र निधीअभावी सदर काम रखडले आहे. यासाठी लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी यावेळी केली. १९६८ पर्यंत आलेल्या बंगाली बांधवांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळतो; परंतु आपल्या जिल्ह्यात १९७२ पर्यंत मोठ्या प्रमाणावर बंगाली बांधव निर्वासित झाले. त्यामुळे सदर नियमात बदल करून तो १९७२ पर्यंत करावा. चेन्ना कारवाफा प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी १९८० चा असलेला वन कायदा हा मोठा अडसर असून त्याबाबत आपण शासनस्तरावरून नियमित पाठपुरावा करून हा कायदा शिथिल करण्याची मागणी करीत आहोत, असेही आ. डाॅ. हाेळी म्हणाले.