शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

धानाचा कडपा पावसाने भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:11 IST

मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस पडत असल्याने हलक्या धानाला याचा फटका बसला आहे. हातात आलेले धानपीक पावसाने भिजत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देवैरागड परिसरातील स्थिती : पंचनामे करून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस पडत असल्याने हलक्या धानाला याचा फटका बसला आहे. हातात आलेले धानपीक पावसाने भिजत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा नाही, अशा शेतकºयांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. धानाची कापणी सुरू असतानाच पावसाने जोर धरला आहे. काही शेतकºयांनी धानाची कापणी लांबणीवर टाकली आहे. तर ज्या शेतकºयांनी धानपीक कापले आहे, अशा शेतकºयांच्या धानाच्या कडपा पावसाच्या पाण्यात भिजत आहेत. दमट वातावरणामुळे यावर्षी धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारून रोगाच्या कचाट्यातून धानपीक वाचविले. यावर प्रचंड खर्च सुद्धा झाला आहे. आता ऐन धान कापणीत पाऊस पडत आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास धानपिकाचे प्रचंड नुकसान होणार आहे. पंचनामे करून मदत देण्याची मागणी आहे.