शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

धम्मक्रांती मानवाच्या उत्कर्षासाठीच

By admin | Updated: October 16, 2015 01:53 IST

अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी जगाला दाखविलेला धम्माचा मार्ग हा मानवी कल्याणाचा सर्वात उत्तम मार्ग होता.

क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादन : देसाईगंजात धम्मचक्र प्रवर्तन दिनदेसाईगंज/मोहटोला : अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी जगाला दाखविलेला धम्माचा मार्ग हा मानवी कल्याणाचा सर्वात उत्तम मार्ग होता. भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या आचरणाद्वारेच जगात शांतता अबाधित राहू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही मानवी जिवनाच्या उत्कर्षासाठीच होती, असे प्रतिपादन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज येथील सम्यक जागृत बौद्ध महिला समितीद्वारे दीक्षाभूमी येथील प्रांगणात ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. रजनी भगत, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंढरी गजभिये, विजय बन्सोड, उईके, एम. एन. बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी महामानवाचे विचार माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. संकुचितपणाच्या विळख्यातून बाहेर पडून प्रगतीच्या प्रवाहात सर्वांनी समाविष्ट होणे आवश्यक आहे. देशातील व राज्यातील शासनाने डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याकरिता केलेले प्रयत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणारे आहेत. देसाईगंज येथील पवित्र दीक्षाभूमीचा विकास घडवून आणण्याच्या केलेल्या संकल्पाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण कटिबद्ध आहो, राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू व देसाईगंज दीक्षाभूमीचा विकास करू, असे आश्वासन नागदेवे यांनी केले. प्रास्ताविक समितीच्या उपाध्यक्ष श्यामला राऊत, संचालन राजरतन मेश्राम तर उपस्थितांचे आभार जयश्री लांजेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समतीच्या अध्यक्षा कविता मेश्राम, सचिव ममता जांभुळकर, उषाकिरण बन्सोड, विद्या लोखंडे, डांगे, सुमित्रा रामटेके, रत्नमाला बडोले यांच्यासह सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.