शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राज्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफीचा लाभ

By admin | Updated: June 26, 2017 01:12 IST

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : संघर्ष यात्रेने कर्जमाफी झाल्याचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या अटी व शर्ती लक्षात घेता केवळ ४० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, असा आरोप काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ३१ मार्च २०२१६ पर्यंतच्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असेल तर या कालावधीनंतर ज्यांनी शेतीकरिता कर्ज काढले आहे, त्यांना कर्जमुक्तीचा काहीच फायदा होणार नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक आहे. सरकारने ३४ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. मात्र यातून काही शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्हानिहाय व बँकनिहाय सरकारने आकडेवारी जाहीर केली तर ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे काय, हे स्पष्ट होईल. मूळातच सरकारला कर्जमाफी द्यायची नव्हती, मात्र विरोधक व शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे शासनाला झुकावे लागले. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या रेट्यामुळे सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. त्यामुळे कर्जमाफी हे शेतकरी व विरोधकांच्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीसुद्धा आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.