शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नगरसेवकांनी केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:10 IST

स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत छत्रपती शाहूनगर प्रभागात तसेच स्वामी विवेकानंद नगरात लोकसहभागातून नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम नुकतीच राबविली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी रस्त्यावर व खुल्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली.

ठळक मुद्देविवेकानंदनगरात उपक्रम : झाडू लावून कचऱ्याची विल्हेवाट,स्वच्छता ठेवण्याचे आवाहन

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत छत्रपती शाहूनगर प्रभागात तसेच स्वामी विवेकानंद नगरात लोकसहभागातून नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम नुकतीच राबविली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी रस्त्यावर व खुल्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली.यावेळी शाहूनगर व विवेकानंद नगरातील नागरिकांना स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण कमी होते. घरी व परिसरात स्वच्छता ठेवल्यास विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची माणसाला लागण होत नाही. स्वच्छता पाळल्यास मलेरियासारखा रोग होत नाही, असे न.प. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. सदर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी शाहूनगर प्रभागाचे नगरसेवक सतीश विधाते व नगरसेविका लता लाटकर यांनी पुढाकार घेतला. स्वच्छता मोहीमेत नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तसेच देवाजी लाटकर, जीवन गोडे, राकेश रत्नावार, महेंद्र बुरे, प्रा. अनिल बारसागडे, उषा बन्सोड, वसंत सातपुते, खोब्रागडे, रमेश पाथर्डे, हरिदास गेडाम, बोबाटे, भगवान गेडाम, राजू भारती, बांबोळे आदीसह वार्डातील नागरिक उपस्थित होते.अस्वच्छता, घंटागाडी व नाली रस्ते आदीबाबतच्या समस्या असल्यास वार्डातील नागरिकांनी थेट नगरसेवक तसेच प्रशासनाकडे मांडाव्यात, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.