शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

भुखंडांच्या भाववाढीबराेबरच वादही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST

राेजगार व इतर कारणांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...

राेजगार व इतर कारणांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातूनच शासकीय, खासगी जमिनीवर अवैधपणे कब्जा करून तिची परस्पर विक्री करणे यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. राज्यातील माेठ्या शहरांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असले तरी ते प्रमाण वाढत चालले आहे. काही नागरिक तर शासकीय जमीन स्वत:ची आहे, असे सांगून तिची परस्पर विक्री करत आहेत. यातून भांडणतंट्यांचे प्रकार वाढीस लागत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पाेलीस विभागाकडे स्वतंत्र शाखा व पथक असणे आवश्यक आहे. काही नागरिक प्लाॅटशी संबंधित तक्रारी पाेलीस ठाण्यामध्ये दाखल करतात. मात्र, पाेलीस या तक्रारीची अदखलपात्र अशी नाेंद घेतात तसेच गुन्हा दाखल केला तरी त्यांच्याकडून न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांकडे फाैजदारी गुन्ह्यांच्या तपासाचा भार अधिक असतो. त्यामुळे ते दिवाणी प्रकरणातील गुन्ह्यांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्याला शासनाकडून पट्टा मिळाला आहे, असे सांगून काही नागरिक घरांसाठी जागा विकत आहेत. विशेष म्हणजे पट्टा मिळालेली जमीन विकता येत नाही. त्यात घेणारा व विकणाराही दाेषी आहेे. अवैध पद्धतीने नाेटरी केली जाते. हा धंदा गडचिराेली शहरात तेजीत आहे. यातून सरकारची जमीन विकणारे कराेडपती बनले आहेत.