शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

वीज उपकेंद्रांचे काम पूर्ण करा

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

गडचिरोली : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रस्तावित नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी गडचिरोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. आढावा बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, जिल्हा विद्युत समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा विद्युत निरीक्षक प्रदीप चामट, गडचिरोली विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर मेश्राम, प्रमोद पिपरे, जिल्हा सचिव भारत खटी, ग्राहक प्रतिनिधी सुधाकर येनगंधलवार, विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, कार्यकारी अभियंता गावंडे, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता हिवरकर, कार्यकारी अभियंता निशांत किरोलीकर, सुनील बडवे, मनोहर बोदलवार उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील ३३ के. व्ही. उपकेंद्राकरिता पर्यायी विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात तसेच नवीन ६६ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजुर करणे, १३२ के. व्ही. विद्युत पुरवठ्याची माहिती यावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना तत्काळ विद्युत जोडणी करून अनधिकृत व्यक्तीद्वारे वीज दुरूस्तीचे काम करतांना झालेल्या विद्युत अपघाताची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना खा. नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित विद्युत उपकेंद्राची कामे तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)