शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी शहरात विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:36 IST

गेल्या महिनाभरापासून विजेचे दिवस व रात्रीला अनेकवेळा जाणे-येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे ...

गेल्या महिनाभरापासून विजेचे दिवस व रात्रीला अनेकवेळा जाणे-येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने व लॉकडाऊन असल्याने बहुतांश नागरिक घरीच राहणे पसंत करीत आहेत. अशातच अधूनमधून विद्युत पुरवठा खंडित होत असून सध्या उकाडा जास्त असल्याने नागरिक उकाड्याने त्रासून गेले आहेत. तसेच दुकानदार व इतर व्यावसायिक या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत.

१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे चामोर्शी शहराच्या काही वाॅर्डातील विद्युत पुरवठा रात्रभर पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रात्रभर डासांचा त्रास सहन करावा लागला. तसेच गावांमधील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. चामोर्शी शहरात १५ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे जवळपास पाच ते सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाला. पाऊस येऊन निघून गेल्याने उकाड्याच्या वातावरणात डासांच्या त्रासाने नागरिक विद्युत पुरवठा सुरू होईपर्यंत झोपू शकले नाहीत. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावा व तांत्रिक अडचणी दुरुस्त करून नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.