शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून विजेचे जाणे - येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे ...

गेल्या १५ ते २० दिवसांपासून विजेचे जाणे - येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून विजेअभावी नागरिक उष्णतेने त्रासून गेले आहेत. तसेच आईस्क्रीम दुकानदार व अन्य दुकानदारसुद्धा या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वीज खंडित होण्याचे कारण शोधून दुरुस्ती करायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी आष्टीत स्वतंत्र विद्युत फिडर देण्याची मागणी डॉ. भारत पांडे यांनी निवेदन देऊन केली होती. याकडे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आष्टीसारख्या मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वीज वितरण कंपनीचा असा भोंगळ कारभार त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही विजेची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.