शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

७ मे चा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

महाराष्ट्र आरक्षण कायदा २००१ नुसार एससी, एसटी, डीटी, एनटी व एसबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण ठेवले ...

महाराष्ट्र आरक्षण कायदा २००१ नुसार एससी, एसटी, डीटी, एनटी व एसबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण ठेवले हाेते. मात्र, शासनाने ७ मे २०२१ राेजी शासन निर्णय काढून पदाेन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणले आहे. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संघटना आक्रमक झाल्या. १० संघटनांची मिळून आरक्षण हक्क कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. २० मे राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आक्राेश आंदाेलन केले.

यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे, नागपूर विभागीय अध्यक्ष माधवराव गावड, काेषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुकाध्यक्ष अमरसिंह गेडाम, हलबी समाज संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सरादू चिराम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सरचिटणीस गाैतम मेश्राम, कार्याध्यक्ष सदानंद ताराम, नेताजी मेश्राम, बंडू खाेब्रागडे, प्रभाकर बारसिंगे, तुलाराम राऊत, ग्रामसेवक युनियनचे देवानंद फुलझेले, विनायक काेडापे, सुरेश नाईक, लेकचंद बाळापुरे, राजेश्वर पदा, डंबाजी पेंदाम, रामेश्वर पदा आदी उपस्थित हाेते.

आरक्षण विराेधी कायदा मागे न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बाॅक्स....

मुख्यमंत्र्यांना पाठविले १२४० ई-मेल

१९ मे राेजी मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, सामाजिक न्यायमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्यभरातून ई-मेेल पाठविण्यात आले. तसेच २० मे राेजी आक्राेश आंदाेेलन करण्यात आले. गडचिराेली जिल्ह्यातून १९ मे राेजी १ हजार २४० ई-मेल पाठविण्यात आले. तसेच१९ मे राेजी मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, सामाजिक न्यायमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्यभरातून ई-मेेल पाठविण्यात आले. तसेच २० मे राेजी आक्राेश आंदाेेलन करण्यात आले. गडचिराेली जिल्ह्यातून १९ मे राेजी १ हजार २४० ई-मेल पाठविण्यात आले.

बाॅक्स....

आदिवासी हलबा-हलबी महासंघाचे निवेदन

मगासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ३३ टक्के पदाेन्नती आरक्षणासंदर्भात प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाने काेणतेही आदेश दिले नसताना राज्य शासनाने वेगवेगळी परिपत्रके काढून राज्यातील ४५ हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून पदाेन्नतीपासून वंचित ठेवले आहे. ७ मे २०२१ राेजीच्या शासन निर्णयाद्वारे तर पदाेन्नतीमधील आरक्षणच रद्द केले आहे. याचा विराेध आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आला. ७ मे चा शासन निर्णय रद्द करावा, यासाठी शासनाला निवेदन पाठविले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, जिल्हाध्यक्ष माधवराव गावड, सचिव सरादू चिराम, कार्याध्यक्ष लाेकचंद बाळापुरे आदी उपस्थित हाेते.