शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

७ मे चा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

महाराष्ट्र आरक्षण कायदा २००१ नुसार एससी, एसटी, डीटी, एनटी व एसबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण ठेवले ...

महाराष्ट्र आरक्षण कायदा २००१ नुसार एससी, एसटी, डीटी, एनटी व एसबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यासाठी ३३ टक्के आरक्षण ठेवले हाेते. मात्र, शासनाने ७ मे २०२१ राेजी शासन निर्णय काढून पदाेन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणले आहे. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संघटना आक्रमक झाल्या. १० संघटनांची मिळून आरक्षण हक्क कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. २० मे राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आक्राेश आंदाेलन केले.

यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे, नागपूर विभागीय अध्यक्ष माधवराव गावड, काेषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुकाध्यक्ष अमरसिंह गेडाम, हलबी समाज संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सरादू चिराम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सरचिटणीस गाैतम मेश्राम, कार्याध्यक्ष सदानंद ताराम, नेताजी मेश्राम, बंडू खाेब्रागडे, प्रभाकर बारसिंगे, तुलाराम राऊत, ग्रामसेवक युनियनचे देवानंद फुलझेले, विनायक काेडापे, सुरेश नाईक, लेकचंद बाळापुरे, राजेश्वर पदा, डंबाजी पेंदाम, रामेश्वर पदा आदी उपस्थित हाेते.

आरक्षण विराेधी कायदा मागे न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बाॅक्स....

मुख्यमंत्र्यांना पाठविले १२४० ई-मेल

१९ मे राेजी मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, सामाजिक न्यायमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्यभरातून ई-मेेल पाठविण्यात आले. तसेच २० मे राेजी आक्राेश आंदाेेलन करण्यात आले. गडचिराेली जिल्ह्यातून १९ मे राेजी १ हजार २४० ई-मेल पाठविण्यात आले. तसेच१९ मे राेजी मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, सामाजिक न्यायमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्यभरातून ई-मेेल पाठविण्यात आले. तसेच २० मे राेजी आक्राेश आंदाेेलन करण्यात आले. गडचिराेली जिल्ह्यातून १९ मे राेजी १ हजार २४० ई-मेल पाठविण्यात आले.

बाॅक्स....

आदिवासी हलबा-हलबी महासंघाचे निवेदन

मगासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ३३ टक्के पदाेन्नती आरक्षणासंदर्भात प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाने काेणतेही आदेश दिले नसताना राज्य शासनाने वेगवेगळी परिपत्रके काढून राज्यातील ४५ हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून पदाेन्नतीपासून वंचित ठेवले आहे. ७ मे २०२१ राेजीच्या शासन निर्णयाद्वारे तर पदाेन्नतीमधील आरक्षणच रद्द केले आहे. याचा विराेध आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आला. ७ मे चा शासन निर्णय रद्द करावा, यासाठी शासनाला निवेदन पाठविले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, जिल्हाध्यक्ष माधवराव गावड, सचिव सरादू चिराम, कार्याध्यक्ष लाेकचंद बाळापुरे आदी उपस्थित हाेते.