शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

ओबीसींच्या आरक्षणाविषयी सर्वच राजकीय पक्ष उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:38 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची ...

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली.परंतु यावेळी केवळ आश्वासन मिळाले. ओबीसी समाजाविषयी कोणताच पक्ष संवेदनशील नाही व कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. मुळातच ओबीसींना आरक्षण देण्याची कुठल्याही राजकीय पक्षाची मानसिकता नाही ही वस्तुस्थिती वेळोवेळी जाणवत आहे.

केवळ निवडणुकीच्याच वेळी ओबीसी समाज व त्यांचे कमी झालेले आरक्षण राजकीय नेत्यांना दिसते. ओबीसींविषयी कुठलीही संवेदना व कळवळ नसताना केवळ पोकळ आश्वासन ओबीसी समाजाला दिले जाते. एकदाची निवडणूक संपली की त्यांना ओबीसी समाज दिसत नाही ही वास्तविक स्थिती आहे. तेव्हा ओबीसींनी जागृत हाेऊन आपली दिशा ठरविणे आवश्यक आहे, असे रविकिरण समर्थ यांनी म्हटले आहे.

बाॅक्स

ओबीसींच्या भरवशावर राजकारण

शासनामार्फत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले; मात्र त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. नाममात्र असलेल्या या मंत्रालयाचा काहीएक उपयोग ओबीसी समाजाला झाला नाही. नाेकरीपासून ओबीसी युवा वंचित आहे. ओबीसींच्या भरवशावर राजकारण करायचे परंतु त्यांच्या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करायचे, असे धाेरण सर्वच राजकीय पक्षांनी अवलंबले आहे, असा आराेपही रविकिरण समर्थ यांनी केला.

130821\3816img_20210813_133659.jpg

रविकिरण समर्थ यांचा फोटो