शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या आरक्षणाविषयी सर्वच राजकीय पक्ष उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:38 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची ...

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली.परंतु यावेळी केवळ आश्वासन मिळाले. ओबीसी समाजाविषयी कोणताच पक्ष संवेदनशील नाही व कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. मुळातच ओबीसींना आरक्षण देण्याची कुठल्याही राजकीय पक्षाची मानसिकता नाही ही वस्तुस्थिती वेळोवेळी जाणवत आहे.

केवळ निवडणुकीच्याच वेळी ओबीसी समाज व त्यांचे कमी झालेले आरक्षण राजकीय नेत्यांना दिसते. ओबीसींविषयी कुठलीही संवेदना व कळवळ नसताना केवळ पोकळ आश्वासन ओबीसी समाजाला दिले जाते. एकदाची निवडणूक संपली की त्यांना ओबीसी समाज दिसत नाही ही वास्तविक स्थिती आहे. तेव्हा ओबीसींनी जागृत हाेऊन आपली दिशा ठरविणे आवश्यक आहे, असे रविकिरण समर्थ यांनी म्हटले आहे.

बाॅक्स

ओबीसींच्या भरवशावर राजकारण

शासनामार्फत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले; मात्र त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. नाममात्र असलेल्या या मंत्रालयाचा काहीएक उपयोग ओबीसी समाजाला झाला नाही. नाेकरीपासून ओबीसी युवा वंचित आहे. ओबीसींच्या भरवशावर राजकारण करायचे परंतु त्यांच्या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करायचे, असे धाेरण सर्वच राजकीय पक्षांनी अवलंबले आहे, असा आराेपही रविकिरण समर्थ यांनी केला.

130821\3816img_20210813_133659.jpg

रविकिरण समर्थ यांचा फोटो