शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ओबीसींच्या आरक्षणाविषयी सर्वच राजकीय पक्ष उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:38 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची ...

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आपण जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली.परंतु यावेळी केवळ आश्वासन मिळाले. ओबीसी समाजाविषयी कोणताच पक्ष संवेदनशील नाही व कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. मुळातच ओबीसींना आरक्षण देण्याची कुठल्याही राजकीय पक्षाची मानसिकता नाही ही वस्तुस्थिती वेळोवेळी जाणवत आहे.

केवळ निवडणुकीच्याच वेळी ओबीसी समाज व त्यांचे कमी झालेले आरक्षण राजकीय नेत्यांना दिसते. ओबीसींविषयी कुठलीही संवेदना व कळवळ नसताना केवळ पोकळ आश्वासन ओबीसी समाजाला दिले जाते. एकदाची निवडणूक संपली की त्यांना ओबीसी समाज दिसत नाही ही वास्तविक स्थिती आहे. तेव्हा ओबीसींनी जागृत हाेऊन आपली दिशा ठरविणे आवश्यक आहे, असे रविकिरण समर्थ यांनी म्हटले आहे.

बाॅक्स

ओबीसींच्या भरवशावर राजकारण

शासनामार्फत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले; मात्र त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. नाममात्र असलेल्या या मंत्रालयाचा काहीएक उपयोग ओबीसी समाजाला झाला नाही. नाेकरीपासून ओबीसी युवा वंचित आहे. ओबीसींच्या भरवशावर राजकारण करायचे परंतु त्यांच्या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करायचे, असे धाेरण सर्वच राजकीय पक्षांनी अवलंबले आहे, असा आराेपही रविकिरण समर्थ यांनी केला.

130821\3816img_20210813_133659.jpg

रविकिरण समर्थ यांचा फोटो