शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:01 IST

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. सदर बॅरेज मार्र्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस तीन किमीवर आहे.

ठळक मुद्देकाम पूर्ण : २५ पासून होणार चाचणी

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. सदर बॅरेज मार्र्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस तीन किमीवर आहे. या बॅरेजची एकूण लांबी ६९१ मिटर असून १५ मिटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ पोलादी दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. सदर बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांची उभारणी पूर्ण झालेली आहे. दरवाजामधून पाणी गळती होऊ नये या करिता त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहे.२५ मार्च २०१८ पासून सर्व दरवाजे बंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेले नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे व नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. या पाणीसाठ्यामुळे जिवित व वित्तहाणी होऊ नये म्हणून सर्व लगतचे गावांना, ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या गावकऱ्यांना या बाबत गावात दवंडीव्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. या कार्यालयाकडून ज्या शेताचे भूसंपादन किंवा सरळ खरेदी करण्यात आली आहे. त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा खरेदी करण्यात आलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करु नयेत असेही कळविण्यात यावे. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यानी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे इत्यादी लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथा होणाºया नुकसानीस पाटबंधारे विभागाचे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच सद्यस्थितीत जो पाणीसाठी होणार आहे तो फक्त चाचणी करीता असल्यामुळे प्रकल्पातून केव्हाही पाणी सोडल्या जाऊ शकते, त्यामुळे प्रकल्पाच्या खालील बाजूच्या नागरिकांनी देखील दक्षता घेणे आवश्यक आहे. अशी माहिती चंद्रपूर येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.