शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाने धानाला फटका

By admin | Updated: November 12, 2014 22:43 IST

खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी

आरमोरी : खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी तालुक्यातील धानपीक ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आता ओले झालेले धान जमा करावे लागत आहे. या ओल्या झालेल्या धानाला बाजारातही विकतांना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येणार आहे.आरमोरी तालुक्यात शेतकरी धान हे प्रमुख पीक घेतात. खरीप हंगामात पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा धानाची लागवड उशीरा करण्यात आली. त्यामुळे हलका धान पहिले निघाला. आता अन्य जातीचा धान काढण्याची सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी धान कापून शेतात पसरून ठेवला. दोन दिवसापूर्वी रविवारी गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतात उघड्यावर असलेला धान ओला झाला आहे. आता हा धान मळणी यंत्राने काढायसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाण्यात भिजलेला हा धान बाजारात नेल्यावर त्याला भावही कमी मिळण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अकाली पावसाने मोठा फटका दिला आहे. धानासोबत काही शेतकरी अन्य पीक घेतात. त्यालाही अकाली पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडणीत सापडला.