शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीचे काम अधिकारी करणार

By admin | Updated: January 10, 2015 22:54 IST

जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात

गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात १० हजारांवर नागरिक गुंतलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्यास्तरावरून सरकारी अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्र्यांनी दिले आहे.राज्यात वर्धा व गडचिरोली हे दोन जिल्हे दारूबंदी असलेले जिल्हे आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी होऊन २२ वर्ष झाले. परंतु दारूबंदी असल्याचे कुठेही दिसत नाही. गावागावात दारूचे अवैध दुकाने जोमाने सुरू आहे. विशेष या व्यवसायात महिलाही मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत. अत्यंत कमी श्रमात प्रचंड पैसा या अवैध धंद्यातून मिळत आहे. गावागावात दारू सहजपणे उपलब्ध होत असल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जळले आहे. याशिवाय बिडी व तंबाखूचेही व्यसन अनेकांना असल्याचे सर्च या संस्थेने केलेल्या सामाजिक सर्वेक्षणातून चित्र पुढे आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी प्रभावशाली करण्यासाठी सर्वप्रथम व्यसनमुक्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. तत्कालीन आघाडी सरकारने गठित केलेल्या संजय देवतळे समितीनेही फसलेल्या दारूबंदीबाबत काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यामध्ये व्यसनमुक्ती हा महत्वाचा मुद्दा होता, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शासनस्तरावरूनच शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत हे व्यसनमुक्तीचे काम केले जाणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी वर्धा येथेही दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)