शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वर्षभरात 10,298 वीज ग्राहकांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. 

ठळक मुद्देमहावितरणमार्फत नवीन वीज जाेडण्या दिल्या; काेराेनाचे संकट असतानाही विजेची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट असतानाही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांची भर पडली आहे. महावितरणमार्फत या ग्राहकांना वीज जाेडणी देण्यात आली आहे. उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. काही संयुक्त कुटुंब विभक्त हाेऊन स्वतंत्र मीटरची मागणी करतात. त्यामुळे घरगुती वापरासाठी वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच गावखेड्यातही किराणा दुकान व इतर दुकाने थाटली जातात. यासाठीसुध्दा स्वतंत्र वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वीज जाेडणीची मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वीज जाेडणी उपलब्ध करून देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत महावितरणने काेराेनाच्या संकटातही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांना जाेडण्या दिल्या आहेत. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा राहते. त्यामुळे मार्च महिन्यात अर्ज केलेल्या अनेक ग्राहकांना अजूनपर्यंत वीज जाेडणी मिळाली नाही.

वीज जाेडणी देण्याची प्रक्रिया ऑनलाईनमागणीच्या तुलनेत वीज मीटरचा महावितरणकडे नेहमीच तुटवडा राहते. काही ग्राहकांना एक ते दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटर मिळत नसल्याने वीज जाेडणी हाेत नाही. त्यामुळे वीज जाेडणी देताना गैरव्यवहार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी महावितरणने वीज मीटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देत वीज मीटर उपलब्ध करून वीज जाेडणी दिली जाते. तसेच अर्ज केल्यापासून मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती लक्षात येण्यास वीज ग्राहकांना मदत हाेते.

छत्तीसगड सीमेलगतच्या पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा

गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली ५ टक्के गावे मात्र अजूनही विजेपासून वंचित आहेत. एटापल्ली, भामरागड तालुक्यातील काही गावे अतिशय दुर्गम भागात व घनदाट जंगलात वसली आहेत. काही गावांना डाेंगरांचा वेढा आहे. या गावांमध्ये वीज खांब नेणे कठीण आहे, अशी ५ टक्के गावे विजेपासून वंचित आहेत.

काही गावांना साैरऊर्जेवरील संयंत्र पुरविण्यात आली आहेत. मात्र हे संयंत्र काही दिवसातच बंद पडत असल्याने तेथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या गावांपर्यंत वीज पाेहाेचविण्याचे आव्हान महावितरणसमाेर आहे.

 

टॅग्स :electricityवीज