शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

सिराेंचात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:36 IST

काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. बाहेर पडताना मास्कचा ...

काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद व नगरपंचायत मुख्याधिकारी विशाल पाटील व कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रत्येक चौकात स्वतः फिरून पाहणी केली. विनामास्क फिरणाऱ्या लाेकांवर कारवाई केली, तसेच नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. राज्यात जमावबंदी असल्याने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने विनाकारण बाहेर पडू नये. वैद्यकीय व इतर आवश्यक सेवा वगळता नागरिकांनी गर्दी करू नये. आराेग्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद व मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी केले.