शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

आरमोरीतील नेहरू चौकातील गणेश उत्सवाला ६९ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:43 IST

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करून भारतीयांमध्ये इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य ...

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करून भारतीयांमध्ये इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर देशभरात विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक व कौटुंबिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तेच लोण आरमोरी शहरापर्यंत पोहचून आरमोरी शहरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाला खरे स्वरूप प्राप्त झाले.

१९५०च्या दरम्यान म्हणजे ६९ वर्षांपूर्वी आरमोरी येथील नेहरू चौकात जमिनीतून गणेशमूर्ती बाहेर आली. सदर गणेशमूर्ती त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांतच तेथे गणेश मंदिराची निर्मिती करण्यात आली. या कामी बैरवार, दिनकर हेमके यांनी पुढाकार घेऊन मंदिर निर्मितीस व प्राणप्रतिष्ठेस सहकार्य केले. त्यानंतर मंदिराची देखभाल , वामन देवीकर, दिलीप हेमके, राजू अंबानी,संजय हेमके, चंद्रशेखर पप्पूलवार आदी करीत आहेत.

मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. सामूहिक तुळशी विवाह, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरू केले जातात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होत असते. नेहरू चौकातील युवकांनी एकत्र येऊन धार्मिक परंपरा जपण्यासाठी अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली. दरवर्षी या उत्सव मंडळाद्वारे गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आल्याने धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी सुद्धा अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी या उत्सवाची ६९ वर्षांची परंपरा आहे.

130921\img-20210913-wa0039.jpg

आरमोरी येथील नेहरू चौकातील गणेश मंदिरातील पुरातन मूर्ती