शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाची ५२ टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST

२०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. ...

२०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. त्यापैकी १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज भरण्यासाठी पुन्हा १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत पुन्हा कर्जाचा भरणा हाेऊन एकूण वसुली ९० टक्क्यांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता आहे.

काेट

३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरल्यास संबंधित शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा. जे शेतकरी कर्जाचा भरणा करतात, त्यांना कर्ज वितरणाची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू हाेते. ३१ मार्चनंतर कर्ज भरल्यास व्याज सवलत याेजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरत नाही. तसेच कर्जही मिळण्यास उशीर हाेतो. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्जाच्या वसुलीचे प्रमाण अधिक असून, ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज वसुली हाेईल, अशी अपेक्षा आहे.

- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिराेली

बाॅक्स

तालुकानिहाय पीक कर्ज वसुली (आकडे लाखांत)

तालुका शेतकरी वाटप वसुली

काेरची ९७६ २९२.६१ १७७.०८

कुरखेडा २५७६ ८३८.७० ४५७.३२

देसाईगंज ८५९ २७१.६८ १२३.४१

धानाेरा १६५४ ४४३.२७ २२७.८४

आरमाेरी २२७८ ६८०.१४ ३३४.६३

गडचिराेली २०१७ ६०२.६२ २९२.४८

चामाेर्शी ५८२५ १८९३.३१ ९८९.०७

मुलचेरा ७८७ २४०.७२ ११६.६३

अहेरी ११७८ ४५४.४७ २४५.४१

भामरागड ३१६ १००.२४ ४८.२०

एटापल्ली ५८३ १९४.८० १०३.४८

सिराेंचा ७८९ २६०.५८ ११९.२९

एकूण १९८३८ ६२७३.१४ ३२३५.८३