शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:08 IST

लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.

ठळक मुद्देतुकडे वाढले : २५ टक्के शेतकऱ्यांकडे निम्मी शेतजमीन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८५५ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ७३० हेक्टर शेत जमीन धारण केली आहे. त्यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ५७ हजार ३४२ एवढी आहे. या शेतकऱ्यांनी केवळ ३० हजार ५९३ हेक्टर शेतजमीन धान केले आहे. ४१ हजार ४८८ शेतकºयांकडे एक ते दोन हेक्टर दरम्यान जमीन आहे. या शेतकऱ्यांचे धारण क्षेत्र ५८ हजार ७७३ एवढे आहे. तर दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेले ३६ हजार २५ शेतकरी आहेत. ज्या शेतकºयांनी सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर शेतजमीन धारण केली आहे.एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असल्यास यामध्ये कुटुंबाचा प्रपंच भागविणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवक शेतीला रामराम ठोकून शहरात रोजगार शोधत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केवळ खरीपाच्या हंगामात केली जाते. धानाच्या शेतीत फारसा फायदा मिळत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने इतर पिके सुध्दा घेणे शक्य होत नाही.यांत्रिक शेती अवघडयांत्रिक पध्दतीने शेती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकरी यांत्रिक पध्दतीने शेती करू शकत नाही.केवळ मनुष्यबळाच्या भरवशावर शेती केल्याने शेतीचा खर्च वाढतो व उत्पादनही कमी होते. त्यामुळे आता शासन सामुहिक शेतीवर भर देत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सामुहिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.