शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मला संघाचा अभिमान आहे : लुई मातोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:27 IST

भारताने फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने गमावले असले तरी मुख्य प्रशिक्षक लुई नॉर्टन डि मातोस यांनी मात्र त्यांना संघाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताने फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने गमावले असले तरी मुख्य प्रशिक्षक लुई नॉर्टन डि मातोस यांनी मात्र त्यांना संघाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. भविष्यात त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.भारताला साखळी फेरीत अमेरिकेविरुद्ध ०-३, कोलंबियाविरुद्ध १-२ आणि गुरुवारी रात्री घानाविरुद्ध ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताने तीन सामन्यात ९ गोल स्वीकारले तर केवळ एक गोल केला.मातोस मात्र खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी दिसले आणि केवळ घानाविरुद्धच्या पराभवानंतर तीन सामन्यांत ९ गोल स्वीकारणे चांगला निकाल होता का, या प्रश्नावर थोडे चिडलेले दिसले.मातोस म्हणाले, ‘भारताचा सिनिअर संघ या देशांच्या सिनिअर संघांविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे मला बघायचे आहे. जर हे भूतान, नेपाळ किंवा मालदीव संघ असते तर निकाल वेगळा असता. मला माझ्या संघाचा अभिमान आहे. भविष्यात त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’आय लीगमध्ये कुठल्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास आवडेल का, याबाबत बोलताना मातोस म्हणाले,‘मी भविष्यातही या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास इच्छुक आहे, पण त्यासाठी मला एआयएफएफसोबत चर्चा करावी लागेल.’घानाविरुद्धच्या लढतीनंतर मातोस यांनी भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत कमकुवत भासला. पहिल्या हाफमध्ये आमचे खेळाडू थकलेले दिसले, अशी कबुली दिली.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल