काही महिन्यांपूर्वीच अंकिताने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अंकिताने कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अंकिता पतीसह युरोपात फिरायला गेली आहे. ...
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...
Anupama Serial: 'अनुपमा' या मालिकेच्या कथानकाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून सामाजिक अपेक्षांपेक्षा स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची निवड करणाऱ्या एका महिलेच्या प्रवासाचे सुरेख चित्रण या मालिके ...