Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व सध्या सुरू आहे. पण मालिकेत शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं अचानक एक्झिट घेतली आणि चाहत्यांची काहीशी निराशा झाली. पण मालिकेला नवी शेवंता मिळालीये. ...
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. ...