प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात ...
काही दिवसांपूर्वी भाग्यश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले होते. त्यानंतर आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
'कागर' या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु राजगुरू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ...
७० एम एमवर खेळल्या जाणाऱ्या मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली असून चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. ...
स्पृहाने २०१८ वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यासोबतच पोस्टमधून तिने खंतदेखील व्यक्त केली आहे. ...
ही गोष्ट आहे अशा सामान्य माणसाची जो आपल्या प्रेमळ, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे आपल्या आसपासच्या लोकांबरोबरच कामामध्ये आपल्या कंपनी मालकाचेही मन जिंकतो. ...