भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करणारा आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या अभिनेत्याच्या घराजवळ बाँब हल्ला झाल्याने तो चांगलाच बिथरला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या ...