बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते नेहमी ब्लॉग, इंस्टा व ट्विटरवर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. ...
सलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्यात आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली. ...
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला क ...
अरे ओ सांभा, कितने आदमी थे? हा ‘शोले’तील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. हा डायलॉग म्हणायला अमजद खान यांना तब्बल 40 रिटेक घ्यावे लागल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे, सांभा. ...
गजलला महत्त्व मिळवून देण्यात जगजीत सिंग, तलत अजीज यांच्यासोबत पंकज उदाज यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात. ...