शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

तुम्हाला पावसाळ्याची अ‍ॅलर्जी आहे का?-हे वाचा

By admin | Updated: July 1, 2017 16:54 IST

पावसाळ्यात अनेकांना अ‍ॅलर्जी छळतात, तेव्हा काही पत्थ्यं पाळा.

-निशांत महाजनपाऊस खरंतर किती हवाहवासा. अत्यंत तजेला देणारा. मस्त पावसात भटकंतीची मौज देणारा ऋतू. पण आपल्याकडची अस्वच्छता, बिघडलेलं पर्यावरण, साथीचे आजार, साचणारं पाणी, वाढलेले डास यासाऱ्यांमुळे अनेकांना पावसाळी अ‍ॅलर्जी छळतात. आणि मग त्यांना नको तो पावसाळा असा जीवघेणा त्रास होतो. पावसाळी अ‍ॅलर्जीचं प्रमाण आपल्याकडे बरंच मोठं आहे. त्यात अ‍ॅलर्जी नक्की कशापासून येते हे आपण चटकन शोधू शकत नाही. त्यामुळे हा त्रास सहन करतच रहावा लागतो. त्यावर उपाय हा की, आपणच काही गोष्टी पावसाळ्यात नियमित कराव्यात.सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात कुठले त्रास होतात याची नोंद ठेवणं. डोळे येणं, अंगावर पुरळ, ड्राय स्किन, सर्दी, कफ, सतत जुलाब किंवा पोट साफ न होणं, अंगावर पित्त उभारणं, हातापायांची सालं निघणं असे अनेक त्रास नियमित संभवतात. आपल्याला यापैकी कुठला त्रास नियमित होतो याकडे लक्ष ठेवून योग्य डॉक्टरचा सल्ला आणि नियमित औषधोपचार करणं इष्ट.मात्र उत्तम सवयी आणि काळजी म्हणून आपण घरच्याघरी काही गोष्टी करु शकतो.

१) पावसाळ्यात नेहमी गरम अन्न खावं. शिळं, थंड, फ्रोजन, पुन्हा पुन्हा तळलेलं अन्न खावू नये.२) पचायला हलका आहार घ्यावा.३) बाहेरचं शक्यतो अजिबात खावू नये. तेलकट, अतीमसालेदार, मासांहार टाळणंच उत्तम.४) पाणी नियमित आणि कोमट करुनच प्यावं. गार पाणी पिऊ नये.५) अस्थमा असेल, दम्याचा त्रास असेल, खोकला, सर्दी, पायदुखी, हातापायांत पेटके येणं, मुंग्या येणं, हातपाय वाकडे होणं, सांधेदुखी यासाऱ्यांची नियमित औषधं घ्या. डोस चुकवू नका.६) स्वच्छता ही फार सामान्य गोष्ट आहे.पण ती पाळली जात नाही. काहीजण स्वच्छ हातपायही धुवूत नाहीत. त्यामुळे स्वच्छता पाळा. आपलं घर, अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.