शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

भारतीय एकतेचे शिल्पकार..

By admin | Updated: October 31, 2014 00:14 IST

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती. 6क्क् च्या जवळपास संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याचा कार्यक्रम यशस्वीपणो राबविल्याबद्दल देशातील जनता सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही आदरांजली..
 
सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक नामवंत विधिज्ञ आणि प्रसिद्ध राजकीय मुत्सद्दी नेते म्हणून देशातील जनतेला परिचित होते. भारतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जी आंदोलने झाली त्या आंदोलनातील एक 
प्रमुख नेते सरदार वल्लभभाई पटेल होते. 1947 मध्ये 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पहिली तीन वर्षे देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री या नात्याने त्यांनी देशाचा कारभार बघितला.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरात राज्यातील नाडियाड येथे झाला. करमसदमध्ये प्राथमिक विद्यालय आणि पटेलादमध्ये उच्च शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. पुढे त्यांनी वकिलीची परीक्षा पास केल्यानंतर ते 19क्क् पासून गोधरा येथे स्वतंत्रपणो वकिली करीत असत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण करणो ही एक अत्यंत कठीण समस्या होती. 6क्क् च्या जवळपास संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याचा कार्यक्रम यशस्वीपणो राबविल्याबद्दल त्यांना देशातील जनता ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखते.
सरदार पटेल यांनी भारतातील सामाजिक आणि आर्थिक संरचनेमध्ये समाजवादी विचारांना आचरणात आणण्याचे प्रयत्न केलेत. त्यांनी गुजरातमध्ये खेडा, बोरसाड आणि बारडोली येथे शेतक:यांची व्यापक चळवळ उभारली होती. ब्रिटिश राजवटीविरुद्ध ‘चले जाव’ आंदोलन उभे केले.
1929 मध्ये लाहोर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. महात्मा गांधी 
यांना कळले होते की, या लाहोरच्या अधिवेशनात ‘स्वाधीनता’च्या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपले नाव परत घेतले. सरदार पटेल यांच्यावरही अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. शेवटी  काँग्रेसने 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. 193क् मध्ये मिठाच्या सत्याग्रहात उतरल्यामुळे ब्रिटिश शासनाने सरदार वल्लभभाई पटेल यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात टाकले होते.
मार्च- 1931 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. जानेवारी 1932 ला त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 1934 मध्ये ते तुरुंगातून बाहेर पडले आणि 1937 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी केली.
ऑक्टोबर 194क् मध्ये काँग्रेस पक्षातील अन्य नेत्यांसोबत सरदार पटेल यांना अटक करण्यात आली होती. दुस:या महायुद्धाच्या काळात जेव्हा जपानकडून भारतावर हल्ले होण्याची भीती होती, त्या वेळी सरदार पटेल यांनी महात्मा 
गांधी यांच्या अहिंसेच्या विचारधारेला अव्यावहारिक ठरवून विरोध केला. त्याचसोबत सत्ता हस्तांतरणाच्या मुद्यावर 
सरदार पटेल यांचे महात्मा गांधी यांच्यासोबत वैचारिक मतभेद होते. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मुसलमानांना देऊन टाकणो भारतसाठी हिताचे ठरेल, असे सरदार वल्लभभाई पटेल यांचे मत होते.
1945-46 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पटेल पुन्हा  उमेदवार होते; पण महात्मा गांधी यांनी हस्तक्षेप करून पंडित  नेहरू यांना अध्यक्षपदी पुन्हा बसविले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पंडित नेहरू यांना ब्रिटिश व्हाईसरॉयनी अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. भारताची पहिली तीन वर्षे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून सरदार पटेल राहिले; पण त्यापेक्षा एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून भारतातील राजे-महाराजे यांना अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने भारतीय संघात समाविष्ट करून, भारत देशाला एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरले होते.
पटेल यांनी 5 जुलै 1947 रोजी हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढला वगळून भारतातील सगळी संस्थाने भारतात विलीन करून घेतली. जुनागढचे नवाबच्या विरोधात तेथील जनतेत असंतोष होता त्यामुळे तो पाकिस्तानमध्ये निघून गेला आणि जुनागढ भारतात विलीन झाले. हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्याच्या प्रक्रियेत विरोध केला होता. तेव्हा त्याच्या विरोधात भारतीय सेना पाठवून सरदार पटेल यांनी  हैदराबादच्या निजामाला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला वैचारिक व विधायक दिशा देऊन राजकीय पटलावर गौरवशाली इतिहास घडविल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे देशातील जनता बघते.
चीनचे पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता द्या, अशी मागणी केली. त्या वेळी सरदार पटेल यांनी तिबेटवर चीनचे प्रभुत्व कदापि मान्य करू नये, असा सल्ला नेहरूंना दिला पण पटेल यांचे म्हणणो नेहरू यांनी मानले नाही. त्या लहानशा चुकीमुळे चीनने भारताच्या भू-भागामधील 4क् हजार वर्ग फूट जमीन आज बळकावली आहे. लक्षद्वीप समूहाला भारतात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती.
 
विलास मनोहर
मुक्त पत्रकार