शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

गुरु विचार बदलतो

By admin | Updated: September 20, 2016 05:37 IST

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. याच कारणामुळे परमात्म्याला गुरूची उपाधी दिलीे आहे. ‘गुरु: साक्षात परबह्म’।शास्त्रात अनेक प्रकारच्या गुरूंचे वर्णन आले आहे. परंतु श्रेष्ठ गुरू तोच, जो आत्मसाक्षात्कार किंवा संपूर्ण सत्याचे दर्शन घडवतो. म्हणूनच भक्त कबीर आपल्या गुरूसाठी शिर देण्यास सुध्दा तयार झाला.यह तन विष की वल्लरी,गुरु अमृत की खान ।शीश दिए जो गुरु मिले, तब भी सस्ता जान ।।गुरू आमच्यासाठी हे जगच बदलत नाहीत, तर आम्हालाच बदलून टाकतात. म्हणजेच आमचे विचार बदलतात. भारतीय परंपरेत परमेश्वर आपल्यातच वास करत असल्याचे मानले जाते. भक्त कबीर म्हणतात, मोको कहाँ ढुंढोरे बंदे,मैतो तेरे पास में ।ना मंदिर में, ना मस्जिद में,ना काबा कैलास में ।।परमेश्वर आमच्यातच वास करतो, परंतु आम्ही त्याला ओळखू शकत नाही. गुरू आम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगतात आणि आमच्यातील सुप्त अशा दिव्य शक्ती प्रकट करतात. आमच्यातील या सुप्त दिव्य शक्ती जेव्हा प्रकट होतात, तेव्हा सजीव व जग सृष्टी यांच्याबाबत असणारे आमचे विचार संपूर्णपणे बदलतात. त्यावेळी आम्हास वाटते की, आम्ही त्या अखंड सत्याशी जोडले गेलो आहोत आणि आम्हाला एकातच सर्व किंवा सर्वांमध्ये एक असल्याचा साक्षात्कार होतो.भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानी परिस्थिती बदलली नाही, तर अर्जुनाचे विचार बदलले. जो अर्जुन हताश होऊन कर्तव्यापासून दूर पळत होता, तोच अर्जुन पूर्ण विश्वास आणि ताकदीने कर्तव्याशी जोडला गेला. ‘दिव्यं ददामि ते चक्षु:’अर्थात मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. भगवान श्रीकृष्णाचे हे वचन गुरूद्वारा शिष्यामधील सुप्त शक्तीचा प्रत्यय घडवते.यासाठीच धन-दौलत, पुत्रादिकाचा लोभ उत्पन्न करणारा शिष्य घडवणाऱ्या गुरूला भारतीय परंपरेत स्थान नाही. गुरू आपल्याला अखंड व शाश्वत परमानंद देतो. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय