शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शासन अध्यादेशाविरोधात कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:08 IST

शिरपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती व कर्मचाऱ्यांनी केला एक दिवसाचा लाक्षणिक संप

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : केंद्रशासनाने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीने २१ रोजी कामकाज बंद आंदोलन केले़शासनाने ५ जून २०२० रोजी जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात व बाजार समितीच्या कर्मचाºयांना शासन सेवेत घेण्याबाबत राज्य बाजार समिती संघ,पुणे यांच्या आदेशानुसार २१ रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या व कर्मचाºयांनी एक दिवसाचा संप केला़केंद्रशासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये बाजार समित्यांचा कायदा अस्तित्वात राहील़ मात्र, त्या अंतर्गत येणाºया आवाराबाहेरील शेतमाल खरेदी-विक्री नियमन मुक्त केलेली आहे़ त्यामुळे आवाराबाहेर होणाºया शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर सेस मिळणार नाही़ बाजार समित्यांच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत मार्केट फी असून त्या व्यतिरिक्त बाजार समित्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा अर्थसहाय्य मिळत नाही़ मार्केट फीच्या उत्पन्नातून शेतकºयांना मुलभूत सुविधा, देखरेख, वीज, पाणी, गोडावून, शेड, वजनकाटे, कर्मचाºयांना पगार, भत्ते आदी खर्च भागवावा लागतो़ मात्र, या अध्यादेशाने आवाराबाहेरील खरेदी-विक्री नियमन मुक्त केल्यामुळे सेस मिळणार नाही़ बाजार समित्यांना मिळणारे उत्पन्न बंद होईल़ मार्केट कमिट्या डबघाईस येतील, मार्केट कमिट्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे बाजार समितीचे म्हणणे आहे.५ जूनच्या शासन आदेशास विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला़ २१ रोजीच्या या संपात बाजार समितीच्या गेटजवळ अध्यादेशाविरूध्द घोषणा देण्यात आल्यात़ येथील मार्केट समितीतील कर्मचाºयांनी १०० टक्के संपात सहभाग नोंदविला़ यावेळी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, तसेच संचालक, कर्मचारी, व्यापारी, हमाल मापाडी उपस्थित होते़