शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:52 IST

महापालिका : शहरातील जलवाहिनी तसेच गळत्याव्दारे पाण्याची नासाडी थांबविण्यास प्रशासनासमोर आव्हान

धुळे : शहराला पाणीपुरवठा कर णाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिला वारंवार गळत्या व असंख्य व्हॉल्वव्दारे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ दुसरीकडे मात्र उशिरा होणाºया पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांवर भटकंतीची वेळ येवून ठेपली आहे़६० टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना २९ जुलै १९९४ पासून कार्यान्वित झाली आहे़ तेव्हापासून शहराच्या ६० टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आहे़ मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे़ आजच्या परिस्थितीत शहरातील जलवाहिनी लिकेज, व्हॉल्व गळ्त्या तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी चोरीमुळे लाखो लिटर पाणी दर दिवसाला वाया जाते़शहराची हद्दवाढ तसेच तापी पाणीपुरवठा योजनेतून होणाºया पुरवठ्यातून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ मात्र नियोजना अभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़१२० एससीएफटी जलसाठातापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम आहे़ नकाणे तलावाची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून सद्य:स्थितीत केवळ १२० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे़ जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आहे़ ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आहे़ पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आहे़लाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आहे़ त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आहे़ याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होते़ यावर प्रतिबंध करण्याची नितांत गरज आहे़पाणी नासाडी थांबणार कधीएकीकडे उशिरा पाणीपुरवठा तर दुसरीकडे सर्रास व्हॉल्व गळत्याव्दारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे़तापमानाचा पारा वाढूू लागल्याने नकाणे, अक्कलपाडा धरणातील जलसाठा कमी होत आहे़ त्यामुळे जुलै महिन्यापर्यत या जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़दरवर्षी होतो खर्चशहरातील पाणीपुरवठा करणाºया तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी मनपा प्रशासनाला आर्थिक तरतुद करावी लागते़त्यामुळे दरवर्षी गळती, दुरूस्तीमुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर उशिरा पाणीपुरवठा केला जातो़

टॅग्स :Dhuleधुळे