शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:10 IST

विशेष मुलाखत । विजयी उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला असून, धुळे मतदार संघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांच्याशी झालेला संवाद असा-प्रश्न : मोठ्या फरकाने विजय मिळेल अशी अपेक्षा होती?उत्तर : निश्चितच.मतदारांनी पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून माझ्यावर विश्वास दाखविला आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघात अनेक विकास कामे केली असून, मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिलेला आहे.प्रश्न: मोदींची लाट कायम होती का?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाचवर्षात अनेक धाडसी व विकासाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा लौकीक वाढला.मतदारांमध्ये मोदी यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे अशीच भावना मतदारांमध्ये होती. मोंदींची लाट यावेळीही कायम होती.प्रश्न: यशाचे श्रेय कोणाच?उत्तर : मिळालेल्या भरघोस यशात सर्वांचा सहभाग आहे. भाजप-शिवसेना व इतर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली. प्रत्येक गावागावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या. त्याचाच निवडणुकीत फायदा झालेला आहे. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली. त्यात यश मिळाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे