शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

किसान सन्मान निधीचे काम इतर विभागाकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

निवेदनात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना ही ...

निवेदनात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना ही कृषी विभागामार्फत आहे. मात्र याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आतापर्यंत केलेले आहे. यात नवीन लाभार्थी पोर्टलवर अपलोड करणे,अपात्र खातेदारांना अपात्र करणे तसेच त्यांची पोर्टलवर दुरुस्ती करणे इत्यादी कामे आतापर्यंत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेली आहेत. तसेच हा अपात्र खातेदारांनाकडून व इन्कम टॅक्स भरणाऱ्या खातेदारांकडून रक्कम बऱ्यापैकी वसूल करण्यात आलेली आहे.

सद्या स्थितीत तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना महसूल विभागातील महसूल वसुली कामकाज पाहून इतरही कामकाज करावे लागते. निवडणूका, संजय गांधी योजनेतील लाभार्थी शोधणे, तसेच शासनाच्या इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प, सातबारा संगणकीकरण, नैसर्गिक आपत्ती व आपत्तीग्रस्तांना अनुदान वाटप करणे. इत्यादी कामे करावी लागत आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर इतर विभागातील निगडित असलेल्या अतिरिक्त कामकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून असलेली महसुली व बिगर महसुली कामे पाहता पीएम किसान योजनेचे काम नियोजित होण्यास विलंब होत आहे. म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर टाकली जाते हे अन्यायकारक आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष एस.पी. कोकणी, बी. आर. सानप, एम. आर. वळवी, पी. पी. ढोले, पी.पी. गिरासे, के. एम. चव्हाण, एम. डी. बाविस्कर, एम. एस. भावसार,बी. एस. चौधरी, एस. पी. महाजन, ए. आर. राजपूत, डी. डी. ऐशी, आर. ए. साळुंखे, एस. ए. कोळी, व्ही. पी. गिरासे, बी. बी. पवार, एन. एस. पटेल, पी.बी. पावरा, एस.एस. वाघ, डी.जे. बोरसे, व्ही.बी. पाटील, पी.एस. महाले, डी.ए. पावरा आदींच्या सह्या आहेत.