शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:10 IST

जयकुमार रावल : शिंदखेडा तालुक्यात नुकसानाची पाहणी; आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

धुळे : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकºयांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.शिंंदखेडा तालुक्यातील बाह्मणे, धमाणे व दलवाडे या गावातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. तसेच शिंदखेडा येथील तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावे तसेच अतिवृष्टीमुळे पशुधनाची मोठी हानी झाली असून मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या, घरांची पडझडीचे पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाºयांना दिल्या़यावेळी मंत्री रावल म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्या दृष्टीने १० हजार कोटींची तरतूद देखील मुख्यमंत्र्यांनी करून ठेवली आहे़शेतकरी बांधवांनी या संकटामुळे हताश होऊ नये, राज्य व केंद्र शासन यांच्यामार्फत मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम, माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, प्रांताधिकारी विक्रम बांदल, जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, सुदाम महाजन, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बोरसे यांच्या सह साक्री तालुक्याचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे