शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

विशेष सभेत घेणार सभापती पाणी पुरठ्यावर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

शहरातील पाणीप्रश्नावर नेहमी महापालिकेच्या सभेत नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. पाणीप्रश्न हा अतिशय महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ...

शहरातील पाणीप्रश्नावर नेहमी महापालिकेच्या सभेत नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. पाणीप्रश्न हा अतिशय महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडत असल्याने त्याचा फटका नागरिकांना भर उन्हाळ्यात बसत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु पाणीपुरवठा करतांना नियोजन कोलमडत असल्याने नागरिकांना सात ते आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे. पाण्याची मागणी वाढल्याने किमान नियमित दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना नियमित पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाणी असतांनाही त्याचे नियाेजन होत नसल्याने टंचाई जाणवते.