शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळ्यातील शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. ...

संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळ्यातील शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. दोन्ही विभागात कायम वेतन अधीक्षकाचे पद रिक्त आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रभारी पद दिल्याने हे अधिकारी अनेक आठवडे धुळ्यात येत नाहीत. शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक नसल्याने, अनेक शिक्षकांची कामे खोळंबली आहेत. यात शिक्षकांचे पेंशन प्रस्ताव, पीएफ, मेडिकल बिल अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर वेतन अधीक्षक नसल्याने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेवर होत नाही. त्याचप्रमाणे विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, शिक्षकांचे अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत. तसेच वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षक, वयोवृद्ध पेन्शनर, महिलांना किरकोळ कामासाठी सह्या घेण्यासाठी नंदुरबार, नाशिकला जावे लागते.

यासंदर्भात संघटनेतर्फे शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. या विषयावर नाशिक विभागाच्या शिक्षक पदवीधर आमदारांनाही काही घेणे-देणे नाही. त्यामुळे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला पत्रके लावून, कुलूप लावण्यात आले.

यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील, कविता भडागे, महेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते.