शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा सुरू कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना दुसरीकडे मुख्याध्यापक, शिक्षक नियमित शाळेत जात राहिले आहेत. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटल्याने, ...

विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना दुसरीकडे मुख्याध्यापक, शिक्षक नियमित शाळेत जात राहिले आहेत.

मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटल्याने, बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले आहेत. संपूर्णत: सैरभैर झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने शाळेच्या प्रवाहात आणणे अत्यंत जिकिरीचे असून, हे काम सर्वांनी प्राधान्याने आणि कर्तव्यभावनेने करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण, दुर्गम भागातील तसेच सर्वसामान्यांचे पाल्य, विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शिकूच शकत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी समितीचे पदाधिकारी प्रभाकर रायते, सुरेश पाटील एकनाथ भामरे, आनंद पाटील, अनिल नहिरे, अनिल सोनवणे, प्रमोद सोनवणे, श्रीकृष्ण साबळे, सुनील सोंजे, गोपाल लोहार, संदीप पाटील उपस्थित होते.