शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर

By admin | Updated: January 25, 2016 00:19 IST

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली.

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली. यानंतर तळोदा येथे आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या सुरक्षेत केलेली कुचराई कशी जीवावर बेतू शकते याचा अनुभव मुंबईत गेल्या महिन्यात आला. त्याचप्रमाणे गॅस सुरक्षेबाबत नंदुरबार शहरातही उदासीनता असल्याचे

गॅस बचत-सुरक्षितता पंधरवडा साजरा करण्यात आला. याबाबत गॅस कंपन्यांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात नंदुरबार गॅस कंपनी, बालाजी गॅस एजन्सी आणि कल्याणी गॅस एजन्सी अशा तीन गॅस सिलिंडर पुरविणा:या एजन्सी आहेत. नंदुरबार तालुक्यात 45 हजारांवर ग्राहक आहेत.

‘लोकमत’ चमूने केलेल्या सव्रेक्षणातून आढळले.

अधिकृत मेकॅनिककडून नियमित तपासणी करून घेणा:यांचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर 20 टक्के कुटुंबे कधी-कधी तपासणी करून घेतात. सिलिंडर घेताना 99 टक्के कुटुंबांनी वजनाची खात्री करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

दरम्यान, प्रशासनानेही सिलिंडर वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याची गरज आहे, असे वाटते.

लोकमत’ने गॅस सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहिणींसमोर प्रश्नावली सादर केली. यातून गॅसच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत कसे दुर्लक्ष होते हे स्पष्ट झाले. वर्षानुवर्षे रबर टय़ूब बदलली जात नाही. 70 टक्के कुटुंबात सिलिंडरची रबरी टय़ूब चार वर्षानंतरही बदलली जात नाही. 69 टक्के गृहिणी गॅसचे काम आटोपल्यावर रेग्यूलेटरदेखील बंद करीत नाहीत. बाहेरगावी जाताना 60 टक्के कुटुंब रेग्यूलेटर बंद असल्याची खात्री करीत नसल्याचे आढळले.