शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी मुंबई- आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. शेतकरी कायद्याविरोधात देशभरातून पाठिंबा ...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी मुंबई- आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

शेतकरी कायद्याविरोधात देशभरातून पाठिंबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही राजकीय पक्षांसह अनेकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. केंद्र सरकारने तिन्ही वादग्रस्त व अन्यायकारक असलेले कृषी कायदे मागे घ्या, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यास बंदी घालावी. किमान हमी भावाचा कायदा करा, ३ टक्के ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरू करावा, सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा, तसेच कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी शहराचे आमदार फारुक शाह यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करून पाठिंबा दिला.

या आंदोलनाप्रसंगी मनपाचे नगसेवक सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, सलीम शाह, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष, वसीम अक्रम, शहराध्यक्ष सेहबाज शाह, मुजम्मील शाह, परवेज शाह, नीलेश काटे, निसार अन्सारी पठाण, इबा ठेकेदार, समद पठाण, हालीम समसुद्दीन अन्सारी, कैसर पेंटर, आसीफ शाह, रेहमान शेख, फिरोज पेहेलवान, युसूफ पिंजारी, हमीद शाह, आशिष सोनार, एजाज सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.