शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची ...

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा, कापूस इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे कांदा, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. कांद्याची रोप लागवड, खर्च, खते, फवारणी व निंदणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. तसेच कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कापसाच्या कैऱ्या, बोंडे लालसर व काळे पडत आहेत. यामुळे माेठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, साेशल मीडियाप्रमुख पीयूष शिंदे, महारु पाटील, देविदास माळी, महेश वाघ, अनिल पवार, सोमेश्चर खलाणे, भगवान कोळी, दत्तात्रय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.