शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

धुळे जिल्ह्यात टॅँकरची संख्या ४३वर पोहचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:56 IST

जुन अखेरपर्यंत टँकरने करावा लागणार पाणीपुरवठा, १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित

ठळक मुद्देजिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढलीआतापर्यंत ५९ गावांना टॅँकरने होतो पाणी पुरवठा१६४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचे संकट गडद झालेले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठल्याने, अनेक गावांची मदार आता पाण्याच्या टॅँकरवरच अवलंबून राहिलेली आहे. यावर्षी प्रथमच टॅँकराची संख्या वाढलेली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरांनी पाणी पुरवठा केला आहे. तर १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित करण्यात आलेल्या आहते. असलेले जलस्त्रोत आटल्यास येत्या काही दिवसात अजून टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जलस्त्रोतांवर झालेला आहे. दोन वर्षांपासून पांझरा नदीला पाहिजे त्या प्रमाणात पूर आलेला नाही. तसेच तलाव, धरणांमध्येही पुरेसा पाणी साठा झालेला नाही.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ५३२ मिलीमीटर असतांना गतवर्षी केवळ ४०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यातही सतत अवर्षणग्रस्त असलेल्या शिंदखेडा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ६३ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने, जिल्ह्यातील विहिरींनी, तलावांनी तळ गाठलेला आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच काही गावांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता.गेल्यावर्षापर्यंत धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यातच टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र यावर्षी साक्री तालुक्यातही काही गावांना पाण्याचे टॅँकर सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.मे महिन्यात २० गावांमध्ये नव्याने टॅँकर सुरू झालेले आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे.त्यात सर्वाधिक टॅँकर शिंदखेडा तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहेत. या तालुक्यातील २३ गावांसाठी १९, धुळे तालुक्यातील २० गावांसाठी १६, साक्री तालुक्यातील ७ वाड्या आणि ९ गावांसाठी आठ पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आलेले आहेत.केवळ टॅँकरनेच पाणी पुरवठा होत आहे, असे नाही तर १६४ गावांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.तापमानात अशीच वाढ सुरू राहिल्यास तसेच जून महिन्याच्या मध्यापर्यंत दमदार पाऊस न झाल्यास काही गावांना अजून पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Dhuleधुळे